शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मनी पेज : पर्यटन

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

स्वाईन फ्लूमुळे क्षेत्राला

स्वाईन फ्लूमुळे क्षेत्राला
५,५00 कोटींचे नुकसान
मुंबई : स्वाईन फ्लूमुळे राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांतील पर्यटन क्षेत्रास ५,५00 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. औद्योगिक क्षेत्रातील संघटना असोचेमने ही माहिती जारी केली आहे.
असोचेमने म्हटले की, राजस्थान आणि महाराष्ट्रातील स्वाईन फ्लू रोखण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. पर्यटनाबरोबरच विमान वाहतूक कंपन्यांनाही स्वाईन फ्लूचा फटका बसला आहे. स्वाईन फ्लूचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे. हिवाळ्यात राजस्थानात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यंदा स्वाईन फ्लूच्या साथीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाली. महाराष्ट्राचीही तीच गत झाली आहे.
असोचेमने एका अहवालात म्हटले आहे की, राजस्थानातील जयपूर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर आणि इतर अनेक जिल्ह्यांत येणार्‍या पर्यटकांत घट झाली आहे. हिवाळ्यात दिल्ली-आग्रा-जयपूर या सुवर्ण त्रिकोनात दरवर्षी सुमारे अडीच लाख विदेशी पर्यटक येतात. भारतात येणार्‍या एकूण पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३0 टक्के आहे. स्वाईन फ्लूमुळे या संख्येत मोठी घट होणार आहे.