शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

खूप दुःख होऊनही लोकांना रडायला येत नाही? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 13:41 IST

कदाचित तुम्ही ऐकलं असेल काही लोक हे खूप दुःखी असतात किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी गंभीर समस्या उद्भवत असते.

(image credit- catholiccem.com)

तुम्ही कदाचीत ऐकलं असेल काही लोकं हे खूप दुःखी असतात किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी गंभीर समस्या उद्भवत असते. तसंच कोणाची नोकरी गेलेली असते. कोणाला पैश्याचं तर कोणाला घर चालवण्याचं टेन्शन असतं. आयुष्यात कोणतीही समस्या असो काही लोकांना रडायलाच येत नाही. किंबहूना रडावसं वाटत असून रडू शकत नाहीत.

(image credit- the gardens.com)

जर कोणाला रडायला येत नसेल तर असं मुळीच समजू नका की त्या व्यक्तीला  काही गंभीर आजार आहे. त्यांच्या भावना काही काळानंतर कोणत्या ना कोणत्या मार्गामुळे नक्कीच बाहेर पडतात. असं झाल्यानंतर त्यांना खूप चांगलं वाटतं. मनाचा भार हलका होतो.

(image credit- INC.COM)

लोकांच्या न रडण्यामागे काही कारणं असतात. काही लोक रडत नाहीत कारण त्यांच्या ऑटो इम्यून सिस्टिममध्ये समस्या निर्माण झालेली असते. Sjogren’s Syndrome  त्यांना असू शकतो. या सिड्रोममध्ये लॅक्रीमल ग्रंथी सुकतात. त्यांमुळे त्या लोकांना अश्रू येत नाहीत. व्यक्तीतील नकारात्मक विचार कमी करणे हा नैराश्य घालवण्याचा मुख्य उपचार ठरतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या परिवारातील किंवा जवळच्या माणसांनी नैराश्याचे मूळ कारण समजून घेऊन उपचार केले तर हे अधिक सुसह्य होऊ शकते.

एका रिसर्च रिपोर्टनुसार काही लोक ( Emotional Exposure ) भावनीक गोष्टींपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे असे लोक आपल्या भाव-भावना मनातच दाबून ठेवतात. कोणाशीही आपल्या भावना शेअर करायची त्यांची इच्छा नसते. अशा लोकांना  अनेकदा ताण- तणावाचा सर्वाधीक सामना करावा लागतो. कारण ज्या लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रडाव लागतं. अशा लोकांच्या तुलनेत ज्यांना रडूच येत नाही त्यांना मानसिक आजार  होण्याचा धोका असतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य