शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Janmashtami Special Prasad: जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे 'हे' पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:22 IST

Janmashtami 2019 : आज कृष्ण जन्माष्टमी... हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता.

Janmashtami 2018 : आज कृष्ण जन्माष्टमी... हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता. या दिवशी श्रीकृष्णाला पंचामृत, माखन मिश्री (लोणी आणि साखर एकत्र करून तयार केलेला पदार्थ), धनिया पंजीरी (धना पावडर आणि मखाने यांच्यापासून तयार केलेला पदार्थ) आणि फळं यांसारख्या पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येतात. तसेच प्रसाद म्हणूनही हे पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ खाण्यासाठी जेवढे चविष्ट असतात तेवढेचं आरोग्यासाठीही लाभदायक असतात. यांमुळे डायबिटिज, कॅन्सर, लठ्ठपणा आणि इन्फेक्शनसारख्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. न्यूट्रिशनिश्ट  आणि डाएटीशियन शिखा ए शर्मा या श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या पदार्थांचे आरोग्यदायी फायदे सांगत आहेत. 

1. पंचामृत

जन्माष्टमीला श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या या प्रसादामध्ये दही, मध आणि दूध यांसारखे पदार्थ वापरण्यात येतात. या सर्व पदार्थांमध्ये अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला झालेल्या कोणत्याही इन्फेक्शनपासनू बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

2. नारळ

नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर आणि मिनरल्स यांसारखी अनेक पोषक तत्व आढळून येतात. तसेच नारळाचं सेवन केल्यानं मेंदूला चालना मिळते आणि वजनही नियंत्रणात राहते. 

3. माखण मिश्री (लोणी आणि साखर एकत्र करून तयार केलेला पदार्थ)

दूधापासून तयार करण्यात आलेलं लोणी आरोग्यासाठी आफर फायदेशीर ठरतं. यामुळे शरीराला उर्जा मिळते. प्रसादाच्या रूपात देण्यात येणारा हा पदार्थ खाल्याने शरीराला ताकद आणि उर्जा मिळते. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठीही हा पदार्थ फायदेशीर ठरतो. 

4. धनिया पंजीरी

शुद्ध तुपामध्ये धने किंवा धन्याची पावडत टाकून हा पदार्था तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त यांमध्ये ड्राय फ्रुट्सदेखील टाकले जातात. ज्यामुळे हा हेल्दी प्रसाद मानला जातो. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्याचप्रमाणे हा पदार्थ खाल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच इन्फेक्शनपासूनही शरीराचा बचाव होतो.

5. फळं

या प्रसादामध्ये केळी, सफरचंद आणि मोसंबी यांसारखी फळं एकत्र केली जातात. फळांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अॅन्टी ऑक्सिडंट, फायबर यांसारखी पोषक तत्व आढळून येतात. फळांमधील ही पोषक तत्व कॅन्सर, डायबिटीज आणि हृदयाशी निगडीत आजारांपासून शरीराचं रक्षण करतात. 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सJanmashtami 2018जन्माष्टमी 2018