शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

...म्हणून भारतात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची उंची राहते कमी, अभ्यासातून समोर आला असा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 15:41 IST

Health Tips in Marathi : महिलांच्या बीएमआयमध्ये भारत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांच्या बाबतीत  पाचव्या क्रमांकावर आहे.

अनेक देशात कुपोषणामुळे किशोरवयीन  लोक आणि लहान मुलांची वाढ नीट होत नाही. त्यामुळे  शरीराच्या विकासावर परिणाम होतो.  बॉडी मास इंडेक्सबाबत जगभरातील २०० देशांपैकी १९६ वा क्रमांक भारताचा आहे. यामुळे भारतातील किशोरवयीन मुलांची उंची विकसित देशातील किशोरवयीन मुलांच्या तुलनेत २० सेमी कमी आहे.  लंडनमधील इंपीरियल कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार तरूणांमध्ये (19 वर्षांपर्यंत) उंची आणि कमी होत असलेल्या वजनाचा थेट संबंध असतो. इम्पीरियल कॉलेजच्या संशोधनातून दिसून आलं की, शाळेतील मुलांची उंची आणि वजन जगभरात वेगवेगळे आहेत. महिलांच्या बीएमआयमध्ये भारत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांच्या बाबतीत  पाचव्या क्रमांकावर आहे.

संशोधकांना दिसून आलं की, कमी लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमधील लोकांच्या बीएमआयमध्ये खूप फरक आहे. या संशोधनातील बॉडी मास्क इंडेक्सवर विस्तृत विश्लेषण करण्यात आलं होतं. १८८५ ते २०१९ च्या आकडेवारीवर परिक्षण करण्यात आलं होतं.  १९ वर्षीय तरूणांचे बॉडी मास्क इंडेक्स सगळ्यात कमी असलेल्या यादीत भारत तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. भारतासह बांग्लादेश, इथोपिया, जपान, रोम या देशांचा यात समावेश आहे.  जास्त बीएमआय असलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये कुवैत, बहरीन, बहामस, चिली, अमेरिका आणि न्यूझिलँडचा समावेश आहे. म्हणजेच अमेरिका आणि न्यूझिलँडमधील लोक भारतीयांच्या तुलनेत अधिक जाड आणि उंच असतात. 

२०० देशामधील किशोरवयीन लोकांना सहभागी करून घेण्यात  होतं. दरम्यान बॉडी मास्क इंडेक्ससाठी वजन आणि उंची यांबाबत निरिक्षण करण्यात आले होते. संशोधकांना दिसून आलं की, २०१९ मध्ये जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये साधारणपणे  १९ वर्ष वयोगटात नेदरलँड, मोंटेंग्रो, एस्टोनिआ, बोस्निया, डेनमार्क आणि आइसलँड या देशात मुलं आणि मुलांची उंची सोलोमन, लाओस, पपुआ न्यू गिनी, ग्वाटेमाला, बांग्लादेश, नेपाल या देशांच्या तुलनेत जास्त होती. या देशातील किशोरवयीन मुलांची उंची २० सेंटीमीटर आणि त्यापेक्षा अधिक दिसून आली. चिंताजनक! 'या' देशात आढळलं कोरोनाचं नवं रूप; लसही निरोपयोगी ठरणार, तज्ज्ञांचा इशारा

बीएमआयवरून कळू शकते की तुम्ही फिट आहात की नाही. तुमचं वजन कम आहे की जास्त यावरून कळू शकते. आरोग्य  चांगलं राहण्यासाठी उंचीच्या हिशोबाने वजन असणंही तितकंच महत्वाचं असते. उंची आणि वजन व्यवस्थित असले तर शरीराचं संतुलन व्यवस्थित राहतं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार बीएमआय स्तर १८.५ ते २४.९ यामध्ये असणं आदर्श स्थिती मानली जाते. याचा अर्थ असा ही होऊ शकतो तुमचं वय योग्य किंवा सामान्य वजनापेक्षा कमी आहे. पेपर कपमधून चहा पिता?, वेळीच व्हा सावध अन्यथा...; रिसर्चमधून मोठा खुलासा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाResearchसंशोधन