शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

खिसा रिकामा असल्यावर डोकं 'गरम' होण्याचं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:00 IST

तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की, जेव्हा खिसा रिकामा असतो, तेव्हा मेंदू गरम राहतो. ही बाब आता एका रिसर्चमधूनही समोर आली आहे.

तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की, जेव्हा खिसा रिकामा असतो, तेव्हा डोकं 'गरम' राहतं. ही बाब आता एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. रिसर्चनुसार, यंग अ‍ॅडल्ट्स ज्यांच्या उत्पन्नात वर्षाला २५ टक्के घट होते, या लोकांची मध्यम वयात येईपर्यंत विचार करण्याची शक्ती आणि ब्रेन हेल्थ प्रभावित होण्याचा धोका अधिक राहतो.  

या रिसर्चच्या मुख्य लेखकांनी सांगितले की, रिसर्चमध्ये अशा लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते, ज्यांना २००० साली रिसेशनचा फटका बसला होता. त्यावेळी अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. रिसर्चमधून समोर आले आहे की, उत्पन्नात जास्त चढ-उतार आणि कमाईच्या सर्वात महत्वाच्या वर्षांमध्ये उत्पन्नात घट होण्याचा थेट संबंध अनहेल्दी ब्रेनशी आहे.

(Image Credit ; inverse.com)

हा रिसर्च जर्नल न्यूरॉलजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात ३,२८७ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.  हे लोक रिसर्चच्या सुरूवातीला २३ ते २५ वयाचे होते.

(Image Credit : dailymail.co.uk)

अभ्यासकांनी पाहिले की, १९९०-२०१० दरम्यान कितीदा त्यांच्या पगारात घट झाली किंवा उत्पन्नाची टक्केवारी कमी झाली. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना विचार आणि मेमरी टेस्टची कामे देण्यात आली होती. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांच्या उत्पन्नात दोनदा घट झाली होती. त्यांचा परफॉर्मन्स खराब होता.

(Image Credit : deccanchronicle.com)

ज्यांच्या उत्पन्नात फार जास्त घट झाली होती, त्यांनी टास्क पूर्ण करण्यासाठीही फार जास्त वेळ घेतला. त्यांची व्हर्बल मेमरी टेस्ट घेतली गेली. त्यातही त्यांचं परफॉर्मन्स खराब होतं. 

(Image Credit : odishasuntimes.com)

तेच ७०७ लोक सहभागी असलेल्या ग्रुपमधील लोकांची एमआरआय टेस्ट करण्यात आली. नंतर २० वर्षांनंतर पुन्हा त्यांचा  ब्रेन व्हॉल्यूम चेक केला गेला. ज्या लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता, त्यांचा ब्रेन व्हॉल्यूम कमी होता. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स