शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कफ आणि खोकल्याने असाल हैराण तर करा हा साधा-सोपा घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 15:50 IST

आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने वेगवेगळे आजारही आपल्याला होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. 

पावसाळ्यात सर्दी-खोकला होणे सामान्य बाब आहे. पण कफ झाल्यावर फार जास्त त्रास होतो. या दिवसात वायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनही वाढतं. तसेच  आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने वेगवेगळे आजारही आपल्याला होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. 

विशेष काळजी घेतल्यावरही तुम्हाला कफ असलेला खोकला झाला तर यावर एक चांगला घरगुती उपाय आहे. कांद्याचं पाणी वापरून तुम्ही कफ दूर करू शकता. कांद्याने पदार्थांना चव मिळण्यासोबतच याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. कांद्याचं पाणी तुमच्या शरीराला एनर्जी देण्यासोबतच वायरल आजारांपासूनही तुमचा बचाव करतो. 

कसा कराल तयार?

एका कांद्याचे बारिक तुकडे करा. नंतर हे कांद्याचे तुकडे एका वाटीमध्ये टाका आणि त्यात पाणी टाकून ६ ते ८ तास तसंच राहू द्या. नंतर हे पाणी दिवसातून दोन किंवा तिनदा २-२ चमचे सेवन करा. हे पाणी लहान मुलांनाही दिलं जाऊ शकतं. पण त्यांना कमी प्रमाणात द्यावं. तसेच हे पाणी टेस्टी करण्यासाठी तुम्ही यात थोडं मधही मिश्रित करू शकता. 

जाणून घ्या फायदे

कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात. जे थंडीपासून बचाव करण्यात फायदेशीर ठरतात. त्यासोबतच कांद्यामध्ये आढळणाऱ्या थायोसल्फेट, सल्फाइड आणि सल्फोक्साइड तत्वांचाही आरोग्याला फायदा होतो. खासकरून कांद्यामध्ये असणारे अ‍ॅंटी-मायक्रोबिअल तत्व कफ शरीरातून बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतात. याने फुप्फुसांमधून टॉक्सिन्स बाहेर निघतं. तसेच कांद्याने इम्यून सिस्टीमही मजबूत होते. 

(टिप : हे उपाय केवळ तुमच्या माहितीसाठी सांगण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काही लोकांना याची अ‍ॅलर्जी सुद्धा असू शकते.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य