शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 20:24 IST

आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 

कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर होतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची योग्य पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 

अननसअननसमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, थायमिन या सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. अननसात ब्रोमिलेन एन्झाइम असते. हे पाचन समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. अननस खाल्ल्याने आतडेही निरोगी राहतात. अननसामध्ये लोह असते जे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. तसेच लोहामुळे शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.

पपईपपई हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ए, बी व सी सारखी जीवनसत्त्वांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत होते. तसेच पपईमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कच्ची पपईचा उपयोग सलाड बनवण्यासाठी केला जातो. पपईच्या बियांचे खूप औषधी फायदे आहेत.

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीरक्तात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास ब्लूबेरी फार मदत करते. यात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, सी असते. हे सर्व घटक शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन यासह अनेक पौष्टिक घटक असतात. जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करतात.

केळीकेळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात अल्काइन असते. तसेच यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. केळी खाल्ल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. केळ्यात पोटॅशियम, फॉलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळ्यात १०० कॅलरी उर्जा असते.

किवीकिवीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. म्हणून, सध्याच्या काळात डॉक्टर लोकांना किवी खाण्याचा सल्ला देत आहेत. किवीचा रस शरीरातील पचन क्रिया सुधारण्याचे काम करते. हे पोटा संबंधित समस्या दूर करते तसेच बद्धकोष्ठतेतून आराम मिळतो. आपण आपल्या आहारात याचा नियमित समावेश करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे