शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 20:24 IST

आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 

कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर होतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची योग्य पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 

अननसअननसमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, थायमिन या सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. अननसात ब्रोमिलेन एन्झाइम असते. हे पाचन समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. अननस खाल्ल्याने आतडेही निरोगी राहतात. अननसामध्ये लोह असते जे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. तसेच लोहामुळे शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.

पपईपपई हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ए, बी व सी सारखी जीवनसत्त्वांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत होते. तसेच पपईमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कच्ची पपईचा उपयोग सलाड बनवण्यासाठी केला जातो. पपईच्या बियांचे खूप औषधी फायदे आहेत.

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीरक्तात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास ब्लूबेरी फार मदत करते. यात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, सी असते. हे सर्व घटक शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन यासह अनेक पौष्टिक घटक असतात. जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करतात.

केळीकेळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात अल्काइन असते. तसेच यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. केळी खाल्ल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. केळ्यात पोटॅशियम, फॉलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळ्यात १०० कॅलरी उर्जा असते.

किवीकिवीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. म्हणून, सध्याच्या काळात डॉक्टर लोकांना किवी खाण्याचा सल्ला देत आहेत. किवीचा रस शरीरातील पचन क्रिया सुधारण्याचे काम करते. हे पोटा संबंधित समस्या दूर करते तसेच बद्धकोष्ठतेतून आराम मिळतो. आपण आपल्या आहारात याचा नियमित समावेश करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे