शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा हा नवा ट्रेण्ड ठरू शकतो घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:13 IST

कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. 

सध्याच्या कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. कच्च्या भाज्या खाणे हा त्यातलीच एक नवा ट्रेंड. काही लोक वजन घटवण्यासाठी कच्च्या भाज्या खातात. कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. त्यात तथ्यही आहे. पण आयुर्वेदिक डॉक्टरांचे याबाबत वेगळेच म्हणने आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. 

कच्च्या भाज्या खाण्यासंदर्भात बंगळुरचेआयुर्वेद वैद्य डॉ. शरद कुलकर्णी M.S (Ayu),(Ph.D.)यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या उत्तम आरोग्यासाठी या गोष्टी आपण जरूर ऐकल्या पाहिजेत.

कच्च्या भाज्या खाण्याचे तोटे

  • डॉ. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार कच्च्या भाज्यांवर अनेक प्रकारचे जीवाणू व विषाणू असण्याची शक्यता असते. अशा भाज्यांचे सेवन केल्यास हे जीवाणू, विषाणू शरीरात प्रवेश करतात. हे आपल्या आरोग्यासाठी फार घातक ठरु शकते. तसेच या भाज्यांवर धुळ, माती जमलेली असते. ती पोटात जाणे निश्चितच अपायकारक आहे.
  • कच्च्या भाज्या पचनासाठीही जड असतात. त्यामुळे पोटाशी संबधित अनेक आजार उद्भवू शकतात. शिजवलेल्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतं.

अशापद्धतीने खाऊ शकता कच्च्या भाज्याडॉ. शरद कुलकर्णी यांच्या मते कच्च्या भाज्या खाण्यापूर्वी नीट धुवून घ्याव्यात. काहीवेळा फक्त भाज्या धुवून घेणे फायदेशीर नसते तर तुम्ही त्या गरम पाण्यातही ठेऊ शकता. त्यात हळद आणि मीठ घालु शकता. तुम्ही भाज्या उकळूनही खाऊ शकता. यामुळे कोणताही अपाय होणार नाहीच पण आवश्यक ती पोषकद्रव्ये तुम्हाला मिळतील.

कच्च्या भाज्या खाणं पूर्णपणे बंद करायच्या का?तर अजिबात नाही. तुम्ही सॅलड्स खाऊ शकता. पण दक्षता घ्या की तुम्ही त्या पाण्यामध्ये थोड्या उकळून घ्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या पद्धतीनेच भाज्या खाणं योग्य आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नvegetableभाज्या