शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पाणी प्यायल्यानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; परिणाम ठरतील घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:09 IST

पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका.

भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे अनेकदा सांगितले जाते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. असे कराल तर ही चूक तुम्हाला भलतीच महागात पडेल.

आईसक्रीमउन्हाळ्यात आईसक्रीम म्हटल्यावरच तोंडाला पाणी सुटतं. तुमच्याही तोंडाला सुटलंना. पण मित्रहो आईसक्रीम खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नका. यामुळे घशात खवखव होऊ शकते. आईसक्रीम खाल्ल्यानंतर १० मिनिटांनी पाणी प्यायलात तर अपाय होण्याचा टळू शकतो.

गरम पदार्थ खाल्ल्यानंतरकाही तज्ज्ञ असेही सांगतात की जेवताना पाणी पिऊ नये. त्यामुळे जेवताना पाणी पिणे शक्यतो टाळा. त्यातही तुम्ही गरम जेवण जेवत असाल तर त्यानंतर चूकूनही पाणी पिऊ नका. यामुळे तुमच्या पचनक्रीयेत अडथळा येऊ शकतो. पचनक्रिया झाल्यानंतर ते ते गुणधर्म शरीरातील सर्व भागांपर्यंत पोहचणे जरुरीचे आहे. गरम जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यास या प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरम जेवल्यानंतर साधारण ३० मिनीटांनी पाणी प्यावे.

भाजलेले चणे खाल्ल्यानंतरभाजलेले चणे खाल्ल्यानंतर शरीरात अजिबात पाणी जाता कामा नये. कारण भाजलेले चणे पचवण्याकरीता जठराग्नी तीव्र होण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे हा जठराग्नी शांत होतो आणि चणे नीट पचत नाहीत. त्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

शेंगदाणे खाल्ल्यावर शेंगदाणे खाल्ल्यानंतर भरपूर तहान लागते. पाणी पिण्याची सतत इच्छ होते. पण जरा ताबा ठेवा कारण, शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळानंतर पाणी पिणे योग्य.

कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतरकलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. कलिंगड व टरबुजात मोठ्याप्रमाणावर पाणी असते. त्यामुळे आपली तहान नुसतं कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानेच शांत होते. अशात तुम्ही आणखी पाणी प्यायलात तर पित्त, पोट फुगलेलं वाटणे व पोटाचे इतर विकार होऊ शकतात.

काकडीकाकडीमध्येही ९५ टक्के पाणी असते त्यामुळे काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास जुलाब होण्याची शक्यता असते. काकडीमध्ये पोषणतत्वे मोठ्याप्रमाणावर असतात त्यामुळे शरीराला त्याचा फायदाच होतो. परंतू ज्यावेळी तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिता तेव्हा शरीरातील जीयाईची गती वाढते आणि हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नWaterपाणी