शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती दिवस की रात्र? एका चुकीने वाढेल समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:30 IST

अनेकदा असाही प्रश्न विचारला जातो की, रात्री चपाती खावी का किंवा किती खाव्यात? यावर एका डाएट एक्सपर्टने सांगितलं की, चपातीमध्ये जास्त कॅलरी आणि कार्ब्स असतात.

भारतीय जेवणात चपाती आणि भात या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेज. चपाती आणि भात हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. पण अनेकदा असाही प्रश्न विचारला जातो की, रात्री चपाती खावी का किंवा किती खाव्यात? यावर एका डाएट एक्सपर्टने सांगितलं की, चपातीमध्ये जास्त कॅलरी आणि कार्ब्स असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्री चपाती खाल तर ते जड होईल. चपाती जेव्हा शरीरात जाते तेव्हा त्यातून शुगर निघू लागते. ही शुगर रक्तात जाते. ज्यामुळे शुगर लेव्हलही वाढू शकते. म्हणजे काय तर रात्री उशीरा चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

रात्री चपाती खाणं किती योग्य?

सामान्यपणे एका छोट्या चपातीमध्ये ७१ कॅलरी असतात. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात २ चपाती खाल तर १४० कॅलरी इनटेक होतात. चपातीसोबत तुम्ही भाजी आणि सलादही खाल. ज्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेट वाढते आणि ज्यामुळे वेगाने तुमचं वजन वाढतं. जर तुम्ही रात्री जेवणानंतर वॉक करत नसाल तर तुमचं वजन वेगाने वाढेल. हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

शुगर वाढवू शकते चपाती

रात्री चपाती खाल्ल्याने शरीर शुगर लेव्हल वाढू शकते. यामुळे डायबिटीस आणि पीसीओडीची समस्या होऊ शकते. जेव्हा चपातीमुळे रक्तात शुगर वाढते तेव्हा इंन्सुलिन लेव्हलही प्रभावित होते आणि ही वाढलेली शुगर लेव्हल शरीरातील इतर अवयवांना प्रभावित करते. ज्यामुळे नुकसान होतं.

मेटाबॉलिज्म बिघडतं

चपातीमध्ये सिंपल कार्ब्स असतात जे तुमचं मेटाबॉलिज्म खराब करतात. यामुळे तुमची बॉवेल मुव्हमेंटही बरीच प्रभावित होते. रात्री चपातीऐवजी फायबरचं सेवन करावं. जेणेकरून आरोग्य चांगलं रहावं आणि पचनही वेळीच होतं.

रात्री किती चपात्या खाव्या?

जर तुम्ही रात्रीच्या वेळी चपाती खात असाल तर दोन पेक्षा जास्त खाऊ नये. इतकंच नाही तर जेवण झाल्यावर शतपावली नक्की करून या. याने चपाती पचनाला मदत होईल. चपाती एक सिंपल कार्ब आहे ज्याने तुमचं मेटाबॉलिज्म बिघडू शकतं. या कारणाने एक्सपर्ट्स रात्री चपातीऐवजी फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. जे शरीरासाठी फायदेशीर आणि पचनही लवकर होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य