शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:03 IST

CoronaVirus News & Latest Updates : ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.  गेल्या १९ दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असलेली दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यात २८ फेब्रुवारीला शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यूसुद्धा लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहिम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत ९ लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तज्ज्ञांनी लसीकरण आणि रोजचा मास्कचा वापर याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

मास्क लावल्यानं डोकेदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तेव्हा काय करायचं?

गुवाहाटी येथील वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अनूप बर्मन म्हणतात, "लोकांना अशा बर्‍याच समस्या कळल्या आहेत, परंतु अशा समस्या केवळ एन-९५ मास्क लावत असलेल्यांनाच होतात." म्हणून, आरोग्य कर्मचारी वगळता प्रत्येकाने कापडाचा ट्रिपल लेयर मास्क लावावा. याशिवाय मास्क लावून संरक्षण मिळाल्यास गर्दी नसलेल्या ठिकाणी थोडेसे उघडता येतील.

डॉ. अनुम बर्मन यांनी सांगितले की, ''लस घेतल्यानंतर आपण पूर्णपणे सुरक्षित राहता असं अजिबात नाही. कारण ४५ दिवसांनी शरीरात इम्यूनिटी पूर्णपणे तयार होते. त्यापूर्वी पूर्ण सुरक्षिततेचा दावा करू शकत नाही. आपल्याला त्या दरम्यान मास्क लावावा लागेल. या व्यतिरिक्त, जर मास्क नियमितपणे लावले आणि सोशल डिस्टेंसिंग पाळले गेले तरच लस घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसचा धोका कमी करता येऊ शकतो.

''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच त्यांना देखील लसीकरण करुन घ्यावे लागेल.'' असं तज्ज्ञ सांगतात.

किडनीच्या रुग्णांनी लस टोचून घ्यायला हवी

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, 'जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच ते देखील त्यांना करुन घ्यावी लागेल.

हृदयरोगाशिवाय इतर अनेक रोग असतील तर ते लसी घेऊ शकतात?

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, ''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

हृदयविकाराचा किंवा इतर काही आजार असल्यास नियमित औषधे घेतल्यास लस घेण्यास काहीच हरकत नाही. यासाठी, एकदा डॉक्टरांकडून तपासणी केली जाऊ शकते. बीपी नियंत्रित झाला असावा, थायरॉईड वाढलेला असू नये किंवा कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही, याची खात्री करुन घ्या.  मध्यरात्री भूक लागल्यावर खाऊ शकता 'हे' स्नॅक्स; वजनही वाढणार नाही!

कोविड लसीकरणाची काय स्थिती आहे?

कोविड लसीकरण वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लसी देण्यात आली आहे, तर सुमारे 11 हजार आरोग्य कर्मचारी वर्गाला दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात कोविशील्ड आणि कोवाक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी  दिल्या जात आहेत. या दोन्ही लसींचे कोणतेही गंभीर मोठे साईड इफेक्टस् दिसून आलेले नाहीत. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाResearchसंशोधन