शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:03 IST

CoronaVirus News & Latest Updates : ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.  गेल्या १९ दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असलेली दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यात २८ फेब्रुवारीला शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यूसुद्धा लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहिम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत ९ लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तज्ज्ञांनी लसीकरण आणि रोजचा मास्कचा वापर याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

मास्क लावल्यानं डोकेदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तेव्हा काय करायचं?

गुवाहाटी येथील वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अनूप बर्मन म्हणतात, "लोकांना अशा बर्‍याच समस्या कळल्या आहेत, परंतु अशा समस्या केवळ एन-९५ मास्क लावत असलेल्यांनाच होतात." म्हणून, आरोग्य कर्मचारी वगळता प्रत्येकाने कापडाचा ट्रिपल लेयर मास्क लावावा. याशिवाय मास्क लावून संरक्षण मिळाल्यास गर्दी नसलेल्या ठिकाणी थोडेसे उघडता येतील.

डॉ. अनुम बर्मन यांनी सांगितले की, ''लस घेतल्यानंतर आपण पूर्णपणे सुरक्षित राहता असं अजिबात नाही. कारण ४५ दिवसांनी शरीरात इम्यूनिटी पूर्णपणे तयार होते. त्यापूर्वी पूर्ण सुरक्षिततेचा दावा करू शकत नाही. आपल्याला त्या दरम्यान मास्क लावावा लागेल. या व्यतिरिक्त, जर मास्क नियमितपणे लावले आणि सोशल डिस्टेंसिंग पाळले गेले तरच लस घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसचा धोका कमी करता येऊ शकतो.

''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच त्यांना देखील लसीकरण करुन घ्यावे लागेल.'' असं तज्ज्ञ सांगतात.

किडनीच्या रुग्णांनी लस टोचून घ्यायला हवी

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, 'जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच ते देखील त्यांना करुन घ्यावी लागेल.

हृदयरोगाशिवाय इतर अनेक रोग असतील तर ते लसी घेऊ शकतात?

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, ''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

हृदयविकाराचा किंवा इतर काही आजार असल्यास नियमित औषधे घेतल्यास लस घेण्यास काहीच हरकत नाही. यासाठी, एकदा डॉक्टरांकडून तपासणी केली जाऊ शकते. बीपी नियंत्रित झाला असावा, थायरॉईड वाढलेला असू नये किंवा कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही, याची खात्री करुन घ्या.  मध्यरात्री भूक लागल्यावर खाऊ शकता 'हे' स्नॅक्स; वजनही वाढणार नाही!

कोविड लसीकरणाची काय स्थिती आहे?

कोविड लसीकरण वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लसी देण्यात आली आहे, तर सुमारे 11 हजार आरोग्य कर्मचारी वर्गाला दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात कोविशील्ड आणि कोवाक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी  दिल्या जात आहेत. या दोन्ही लसींचे कोणतेही गंभीर मोठे साईड इफेक्टस् दिसून आलेले नाहीत. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाResearchसंशोधन