शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:03 IST

CoronaVirus News & Latest Updates : ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.  गेल्या १९ दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असलेली दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यात २८ फेब्रुवारीला शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यूसुद्धा लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहिम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत ९ लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तज्ज्ञांनी लसीकरण आणि रोजचा मास्कचा वापर याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

मास्क लावल्यानं डोकेदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तेव्हा काय करायचं?

गुवाहाटी येथील वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अनूप बर्मन म्हणतात, "लोकांना अशा बर्‍याच समस्या कळल्या आहेत, परंतु अशा समस्या केवळ एन-९५ मास्क लावत असलेल्यांनाच होतात." म्हणून, आरोग्य कर्मचारी वगळता प्रत्येकाने कापडाचा ट्रिपल लेयर मास्क लावावा. याशिवाय मास्क लावून संरक्षण मिळाल्यास गर्दी नसलेल्या ठिकाणी थोडेसे उघडता येतील.

डॉ. अनुम बर्मन यांनी सांगितले की, ''लस घेतल्यानंतर आपण पूर्णपणे सुरक्षित राहता असं अजिबात नाही. कारण ४५ दिवसांनी शरीरात इम्यूनिटी पूर्णपणे तयार होते. त्यापूर्वी पूर्ण सुरक्षिततेचा दावा करू शकत नाही. आपल्याला त्या दरम्यान मास्क लावावा लागेल. या व्यतिरिक्त, जर मास्क नियमितपणे लावले आणि सोशल डिस्टेंसिंग पाळले गेले तरच लस घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसचा धोका कमी करता येऊ शकतो.

''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच त्यांना देखील लसीकरण करुन घ्यावे लागेल.'' असं तज्ज्ञ सांगतात.

किडनीच्या रुग्णांनी लस टोचून घ्यायला हवी

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, 'जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच ते देखील त्यांना करुन घ्यावी लागेल.

हृदयरोगाशिवाय इतर अनेक रोग असतील तर ते लसी घेऊ शकतात?

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, ''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

हृदयविकाराचा किंवा इतर काही आजार असल्यास नियमित औषधे घेतल्यास लस घेण्यास काहीच हरकत नाही. यासाठी, एकदा डॉक्टरांकडून तपासणी केली जाऊ शकते. बीपी नियंत्रित झाला असावा, थायरॉईड वाढलेला असू नये किंवा कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही, याची खात्री करुन घ्या.  मध्यरात्री भूक लागल्यावर खाऊ शकता 'हे' स्नॅक्स; वजनही वाढणार नाही!

कोविड लसीकरणाची काय स्थिती आहे?

कोविड लसीकरण वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लसी देण्यात आली आहे, तर सुमारे 11 हजार आरोग्य कर्मचारी वर्गाला दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात कोविशील्ड आणि कोवाक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी  दिल्या जात आहेत. या दोन्ही लसींचे कोणतेही गंभीर मोठे साईड इफेक्टस् दिसून आलेले नाहीत. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाResearchसंशोधन