शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? मग हे वाचाच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 10:56 IST

तुम्ही नेहमीच लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की,  जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा किंवा फार कमी प्रमाणात सेवन करा.

तुम्ही नेहमीच लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की,  जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा किंवा फार कमी प्रमाणात सेवन करा. तसेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक बटाट्यापासूनही दूर राहतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला बटाट्याची एक खास डाएट सांगणार आहोत, ज्यात ५ दिवसांपर्यंत केवळ बटाटे खायचे आहेत.

रोज खा बटाटे

जर्नल मॉलिक्युलर ऑफ न्यूट्रिशन अ‍ॅन्ड फूड रिसर्चमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जर वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. इतकेच नाही तर तुम्ही ५ दिवस केवळ बटाटे खा, याने तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे बटाटे खाल्ल्यानंतर भूकेची सतत जाणीव होत नाही. भूक लागत नाही. तसेच पोट लवकर भरतं आणि तुम्ही ओव्हरइंटिंग करणार नाहीत.

कॅलरी होतात कमी

या नव्या रिसर्चनुसार, बटाटे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात, कारण हे एक असं स्टार्ची फूड आहे ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त असतं. आणि कॅलरी कमी असतात. सोबतच मेटाबॉलिज्मला वाढवण्यासोबतच वजन कंट्रोल करण्यासही याने मदत मिळते.

वजन कमी करतं, आरोग्यही राहतं चांगलं

एका मध्यम आकाराच्या बटाट्यात १६८ कॅलरी असतात तर उकडलेल्या बटाट्यात केवळ १०० कॅलरी असतात. तज्ज्ञांचं असं मत आहे की, बटाट्याने वजन कमी होतं, मात्र आरोग्याचं नुकसान होत नाही. बटाटे तुम्ही दिवसातून १० जरी खाल्लेत तरी तुम्ही इतर पदार्थांपेक्षा कमीच कॅलरी यातून सेवन कराल. सोबतच हेल्दीही रहाल.

पोषक तत्व

बटाट्यामध्ये फायबर आणि प्रोटीनऐवजी व्हिटॅमि बी, सी, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नीज, फॉस्फोरससारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. उकडलेले दोन-तीन बटाटे सालीसह दह्यासोबत खाल्ले एक संपूर्ण आहार तुम्हाला मिळेल.

बटाटे नाही, चिकटणामुळे लठ्ठपणा

बटाटे तळून मसाले लावून, तूप लावून खाल्लेत तर चिकट पदार्थ पोटात जातात. यानेच लठ्ठपणा वाढतो. बटाट्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. 

बटाट्याची साल फायदेशीर

बटाट्याची साल अनेकजण फेकून देतात. पण बटाट्याची साल खाल्ल्याने जास्त शक्ती मिळते. इतकेच काय तर बटाटे ज्या पाण्यात उकडले ते पाणीही फेकू नका. त्याचा भाजीचा रस्सा तयार करावा. या पाण्यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स