शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:10 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : महिलांची पाण्यासाठी भटकंती, गावकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्य राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांच्यामार्फत नियोजन करुन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली जाते. मात्र राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे पाणी टंचाईची गंभीर स्थिती असताना त्यावर अद्यापही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही. मागील एक महिन्यापासून या गावात पाण्याची टंचाई आहे.राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे आदिवासी लोकांची तीस ते चाळीस घर असून या भागात एक विंधन विहीर तर दुसरा सौर ऊर्जेचा पंप आहे. या गावात अंदाजे १७० महिला व पुरुष असून बहुतांशी आदिवासी आहेत. मागील महिन्यात वादळी वाºयामुळे सौर पंपाचे पॅनल तुटले तेव्हापासून दुसरे पॅनल लावण्यात आले नाही. त्यामुळे सदर बोअरवेल बंद पडले आहे.ग्रामपंचायतने अद्यापही सदर सौर पॅनल दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने येथील गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. राकाटोला येथील गावकरी तहान भागविण्यासाठी तुलाराम भेंडारकर यांच्या गावाबाहेर असलेल्या विहिरीचे पाणी आणत आहे. तर गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई