शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:10 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : महिलांची पाण्यासाठी भटकंती, गावकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्य राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांच्यामार्फत नियोजन करुन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली जाते. मात्र राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे पाणी टंचाईची गंभीर स्थिती असताना त्यावर अद्यापही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही. मागील एक महिन्यापासून या गावात पाण्याची टंचाई आहे.राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे आदिवासी लोकांची तीस ते चाळीस घर असून या भागात एक विंधन विहीर तर दुसरा सौर ऊर्जेचा पंप आहे. या गावात अंदाजे १७० महिला व पुरुष असून बहुतांशी आदिवासी आहेत. मागील महिन्यात वादळी वाºयामुळे सौर पंपाचे पॅनल तुटले तेव्हापासून दुसरे पॅनल लावण्यात आले नाही. त्यामुळे सदर बोअरवेल बंद पडले आहे.ग्रामपंचायतने अद्यापही सदर सौर पॅनल दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने येथील गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. राकाटोला येथील गावकरी तहान भागविण्यासाठी तुलाराम भेंडारकर यांच्या गावाबाहेर असलेल्या विहिरीचे पाणी आणत आहे. तर गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई