शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:10 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : महिलांची पाण्यासाठी भटकंती, गावकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्य राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांच्यामार्फत नियोजन करुन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली जाते. मात्र राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे पाणी टंचाईची गंभीर स्थिती असताना त्यावर अद्यापही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही. मागील एक महिन्यापासून या गावात पाण्याची टंचाई आहे.राका ग्रामपंचायत अंतर्गत राकाटोला येथे आदिवासी लोकांची तीस ते चाळीस घर असून या भागात एक विंधन विहीर तर दुसरा सौर ऊर्जेचा पंप आहे. या गावात अंदाजे १७० महिला व पुरुष असून बहुतांशी आदिवासी आहेत. मागील महिन्यात वादळी वाºयामुळे सौर पंपाचे पॅनल तुटले तेव्हापासून दुसरे पॅनल लावण्यात आले नाही. त्यामुळे सदर बोअरवेल बंद पडले आहे.ग्रामपंचायतने अद्यापही सदर सौर पॅनल दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने येथील गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. राकाटोला येथील गावकरी तहान भागविण्यासाठी तुलाराम भेंडारकर यांच्या गावाबाहेर असलेल्या विहिरीचे पाणी आणत आहे. तर गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई