शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रि या सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:49 AM

योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जातात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचे स्वप्न बघितले. नुसतं स्वप्नच बघितले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान राबविले.

ठळक मुद्देविनोद अग्रवाल : ग्राम निलज येथील कार्तिक यात्रेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जातात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचे स्वप्न बघितले. नुसतं स्वप्नच बघितले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान राबविले. यामुळे गावातील युवक-युवती डिजीटल साक्षर झाले असून विजेचे बिल असो वा मोबाईल रिचार्ज किंवा बॅँकेत पैसे भरणा असे कुणालाही रांगेत उभे रहावे लागत नाही. डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रीया सुलभ झाली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम निलज येथील विठ्ठल रूख्मीणी मंदिराच्या मैदानात आयोजित कार्तीक पौर्णिमा यात्रा व दुय्यम नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच संगीता रहांगडाले, भाऊलाल सिंगनधुपे, टेकचंदजी, सोमेश्वर पटले, एच.एन.गाते, मेश्राम, हेमंत तुरकर, जगतराय बिसेन, सोमेश्वर हरिणखेडे, अतुल तुरकर, रिखिलाल बिसेन, अविनाश जुगनहाके, भुमेश तुरकर, सुरेंद्र वासनिक, सुनिता तुरकर, लता कुसराम, उषा डहाट, सविता मेश्राम, रिना मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, मंडई, मेला, उत्सव, नाटक, ड्रामा, दंडार या सगळ््या आपल्या पूर्वजांनी सुरु केलेल्या परंपरा आहेत. आधीच्या काळी जेव्हा करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे. मंडई, मेला, नाटक हे प्रबोधनाचे साधन झाले आणि देश जेव्हा स्वतंत्र नव्हता तेव्हा देशभक्तीपर नाटकांतून तेव्हाच्या तरु ण पिढीला एक नवी दिशा दाखवली आणि एक प्रकारे क्र ांतीचे साधन मंडई, मेला झाले. मंडई मुळे आपण सर्व एकत्र येतो व भेटतो. याने समाजाची बांधिलकी जपून राहते असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :digitalडिजिटल