इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पावसामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील पाच मार्ग बंद आहेत. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात एकूण २७८.६० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ...
सितेपार पुलावरुन किसनपूर, शिकारीटोला नागरिक आणि विद्यार्थी दररोज ये-जा करतात. तर या पुलावरुन वाहनांची सुध्दा वर्दळ असते. मात्र हा पूल जीर्ण झाला असून काही भाग खचत चालला आहे. त्यामुळे हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी सितेपार ते क ...
पर्यटन संकुलाचा विकास व्हावा यासाठी नागपूर, गोंदिया, मुंबई येथे शासन स्तरावर बैठका होऊन हे संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु माशी कुठे शिंकते हे कळायला मार्ग नाही. स्थानिक वनविभाग,वन्यजीव विभाग, पाटबंधार ...
सर्व सामान्य नागरिकांनी वीज बिल वेळेत भरले नाही तर त्यांचा विद्युत पुरवठा वेळीच खंडीत करण्याचे धोरण वीज वितरण कंपनीचे आहे.मात्र हेच धोरण त्यांनी शासकीय कार्यालयांना सुध्दा लागू केले आहे.त्यामुळेच एप्रिल महिन्यांपासून प्रशासकीय इमारतीचे १ लाख ७० हजार ...
फुके म्हणाले,धनुर्विद्या हा चांगला खेळ असून बालवयापासून काही आदिवासी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या येते. आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध १८ प्रकारचे खेळ सुरु केल्यामुळे त्यांना आता खेळाच्या विविध क्षेत्रात नाव कमाविता येईल. सरपंच ...
या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या ...
देवरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार डोंगरगाव डेपोच्या रामदेवबाबा हॉटेलमध्ये अवैध पध्दतीने गौण खनिजाचा व्यापार जोमाने सुरू असल्याची माहिती मिळाली. रामदेवबाबा हॉटेलचे मालक कमरूद्दीन ट्रक चालकांकडून लोखंड खरेदी करून बाहेर पाठविण्याचे काम करीत असल्याच ...
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले. ...
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे ...