जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून गेल्याने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी, निमगाव, बोंडगावदेवी, सोमलपूर विहिरगाव येथील त्या निरागस मुलांवर अनाथ होण्याची दुर्देवी पाळी आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लोकमतने त्या अनाथ मुलांच्या सातत्याने संपर्क ...
आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. ...
सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
जंगल व्याप्त गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळतात. या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रूग्णात ७५.४३ टक्यांनी घट झाली आहे. ...
मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला. ...
जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...
क्षेत्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य असून यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोचमार्ग, चावडी व सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. ...
गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे. ...
भरधाव वेगात स्कॉर्र्पिओची काळीपिवळीला धडक लागून घडलेल्या अपघातात काळीपिवळीतील प्रवासी मजूर जखमी झाले. येथील बसस्थानक समोर रात्री ९ वाजतादरम्यान हा अपघात झाला. ...
सहा ते १४ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायदा अंमलात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचे प्राथमिक शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु शाळेत येणाऱ्या बालकांच्या लैंगिक छळाच्या घटनाही दिवसे ...