तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाक्टी येथील जयगोपाल बनकर या प्रयोगशील शेतकऱ्यांनी धानाचे पीक न घेता एक एकर शेतीमध्ये उमºया पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. माळी समाजाचे असलेले अल्पभूधारक बनकर हे बारमाही पीक घेतात. ...
वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला ...
अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चार तालुक्यातील बंद पडलेली अंगणवाडी सेविकांची भरती प्रक ...
येथील ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले मात्र रु ग्णालयातील जनरेटर गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. बुधवारी वीज नसताना बाळंत झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांना हवा करताना दिसून आल्या. ...
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कामाला लागायचे आहे. येणारी विधानसभेची लढाई आपल्याला जिंकायची आहे असे प्रतिपादन किसान काँग्रेस क ...
तालुक्यातील ८० टक्के शेतांमधील धानाचे पºहे पूर्णत: नष्ट झाले. त्यामुळे तालुक्यात नक्कीच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. ...
येथे १३२ केव्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार करण्यात आले. या उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले असून केवळ बटन दाबून सुरु वात करायची आहे. मात्र ते कुणाच्या हस्ते करायचे यासाठी जनतेची गळचेपी केली जात आहे. आता हा मुहूर्त केव्हा निघणार यासाठी अर्जुनीवासी आस ...
जिल्हा परिषद शाळांतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु लठ्ठ पगार घेऊनही गुरूजी शाळेत वेळेवर पोहचत नाही. ...
तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ग्राम मुंडीकोटा येथील बाजार चौैकात धरणे आंदोलन करण्यात आले. भगवंताची पूजा- अर्चना व भजन-किर्तनातून करण्यात आलेल्या या जनआक्र ोश आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सरकारला जागविण्याचा ...