चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षीत वाहनांची गरज असावी असे शासनाचे निर्देश असतांना गोंदिया जिल्ह्यातील १६७ स्कूल बसेसच्या मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र न घेताच महिनाभरापासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरूच ठेवली आहे.मात्र याप ...
मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आह ...
कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत निवड होऊन ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा घेताना पैशाची अडचण भासू नये, त्यांच्यावर संपूर्ण उपचार व्हावा यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आले. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी गोंदिया जिल्ह्याने टॉप टेनमध्ये आपले नाव को ...
आ.गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांच्यातर्फे रेलटोली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा रुग्णालयात रविवारी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे जागतिक काविळ दिन व मोफत हिपाटायटीस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले. ...
आपल्या पुरुष प्रधान देशात आजही मुलींना मुलांपेक्षा कमी दर्जा दिला जातो. मुलांना घराण्यातील वारस व वंशाचा दिवा समजून त्यांना मुलीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. माणूस मेल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी मुलाच्या हस्ते देण्याची रुढी व परंपरा आहे. ...
इंगळे चौक ते हनुमान चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून नगर परिषद प्रशासन त्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आता नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत. ...
जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे. ...