येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. ...
मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) प्रसूती वॉर्डात पावसाचे पाणी साचून महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले. ...
येथील गणेशनगरातील गौरव प्रकाश उपाध्ये यांच्या हनुमंत अॅग्रो नावाच्या कंपनीत पार्टनर म्हणून काम करणाऱ्या लोकांनी कंपनीची एक कोटी ८५ लाखांनी फसवणूक केली आहे. ...
विद्यापीठ कृषी, आत्मा व संबंधित संलग्न विभागांनी एकत्र येवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पुढे यावे. विद्यापीठातील ज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा वापर होईल, याचा प्रामुख्याने विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता. ...
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे. ...
विना अनुदानित शाळेच्या दोन शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक जि.प.च्या आवारातील झाडावर चढून आंदोलन केले. यामुळे जि.प.प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. ...
आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आजवर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केली गेली. गोंदिया जिल्ह्यातील दोन शिक्षकांनी त्यात झाडावर चढून बसण्याचे आंदोलन आज समाविष्ट केले आहे. ...
घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही. ...
लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाºया अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा ...