वाढत चाललेली कोरोना विषाणुंची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्हा व ग्रामीण भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने शनिवारी (दि.२ ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र या कामांची १७ कोटी ६९ लाख ११ हजार रुपयांची देयके मागील ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यात पांदण रस्त्यांच्या कुशल ...
राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शासनातर्फेआवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासना ...
तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळम ...
तिरोडा तालुक्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १६ जण परदेशातून आले असल्याचे सांगितले. पण येणाºयांची संख्या जास्त आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एकही चमू ग्रामीण भागात सर्व्हेक्षण करताना दिसत नाही. काही ठिकाणी खदानीचे ...
शासनातर्फे देण्यात आलेल्या सुट्या मौज आणि गप्पा मारण्यासाठी नाहीत. तर आपण घरात राहून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी आहेत, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावे. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यास ते सर्वांच्य ...
बाहेरील देशातून कामानिमित्त देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर व ...
२००५ पासून आजपर्यंत अतिदुर्गम व अतिसंवेदनशिल भागात गरोदर माता आणि ० ते १ वर्षातील बालकांना सुरळीतपणे रुग्णवाहिकेने सेवा दिली. पाऊस, ऊन्ह, वादळ हे न बघता रात्रंदिवस २४ तास सेवेत तत्पर राहतात. त्या वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात ११ महिन्यांच्य ...
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणी थुंकतांना आढळल्यास त्याच्या विरूध्द कलम ११७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. गुन्हा सिध्द झाल्यावर १२०० रूपये दंड करण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने गुरूवारपासून येथील रेल्वे ... ...