व्यवसायीकांना दुकानात फिजिकल डिस्टंन्सिगचे पालन, हँडवॉश-सॅनिटायजरची व्यवस्था, किमान कर्मचारी, ग्राहकांची नोंद, मास्क लावणे, तंबाखू-गुटखा न खाणे व थूंकणे आदि नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र व्यवसायी व नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत मनमर्जीने वागत आहे ...
कोरोनाचा वाढता धोका बघता देशात २३ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सुरूवातीपासूनच सांगीतले जात आहे. मात्र तरिही घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ...
सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू असून रात्री अंधाराचा फायदा घेत हे तस्कर महसूल विभागाच्या डोळ््यात धूळ झोकून गौण खनिजाची चोरी करीत आहेत. अशात कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत असल्याने महसूल विभागाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी महसूल कर्मचाऱ्य ...
पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याच ठिकाणी वेगवेगळ्या वॉर्डात पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले. परंतु क्रीडा संकुलात कोरोना रूग्णांची गैरसोय होत असल्याचे स्वत: प्रशासनाचे अधिकारी मान्य करीत आहेत. कोरोना रूग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता धोक्य ...
ग्राम परसवाडा हे कंटोनमेंट झोन तर झिलमिली, चिरागटोला, मोगरा व बिरसी हे बफर क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.कंटोनमेंट क्षेत्रांमध्ये येणारे व जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहे. या भागातील सीमा आगमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांन ...
शासन व प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष दिले असते तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली नसती. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आलेले उपासमारीचे संकट दूर करावे अशी मागणी तिरोडा तालुकाध्यक्ष धनेश्वर जमईवा ...
नगर परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार शहरातील न.प.च्या चार शाळांमध्ये बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना राहण्यासाठी शाळेच्या ...
आयसोलेशन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांची दररोज नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात यावे. क्षयरुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यात जे पॉझ ...
परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रश ...