गडचिरोली आणि नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर निकृष्ट तांदळाच्या पुरवठा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निलबंनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अशीच कारवाई गोंदिया जिल्ह्यात होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आह ...
मागील दहा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (दि.३०) पुन्हा चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने गावपातळीवर स्थलांतरित मजुरांसाठी व बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण केंद्र गावातच सुरू करण्यात आले.त्या क्वारंटाईन लोकांच्या सोयी सुविधासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी एकही पैसे आले नाही. ग्रामपंचायतमध्ये असल ...
जिल्ह्यात १९ मे पासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असूृन हे सर्व मुंबई, पुणे या शहरातून आलेले आहे. गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण ५९ कोरोना बा ...
यंदा रब्बी हंगामाचे धान विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने अद्यापही बारदाना उपलब्ध करुन दिला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेण्याची अडचण निर्माण होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना लवकर धा ...
आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनाबाधित रूग्ण तसेच कोरोनाची लागण नसलेल्या राज्यातील १२ कोटी नागरिकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. राज्यातील शासकीय व पालिका रुग ...
मागील आठवडाभरापासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६२ पोहचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली असली तरी आत्तापर्यंत एकूण २८ जण कोरोनामुक्त झाले असून ही दिलास ...
गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यापैकी ३ रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असून एक रुग्ण गोरेगाव शहरातील, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा ५६ वर प ...
शहरात एक रूग्ण निघाला होता व तो बरा झाल्यानंतर सुमारे ४० दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र परराज्य व जिल्ह्यातील मजुर व अन्य व्यक्तींचे आगमन सुरू झाले व त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडाला आहे. आज जिल्ह्याची आकडेवारी ५३ वर जाऊन पोहचली आहे. माग ...