जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण १० एप्रिलला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची ...
सालेकसा तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायत अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण २०० कुटुंबाना पक्के घर बनवून देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु २०० पैकी १६४ घरकुलांनाच मंजुरी मिळाली असून बाकीचे लाभार्थी प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले. ...
कोरोनाचा उद्रेक काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नसतानाच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये हा विचार करून शासनाकडून शाळा सुरू करण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यातच २६ जून रोजीच शाळेचा ठोका वाजवायचा की नाही याबाबत शिक् ...
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने ‘लॉकडाऊन’चे टप्पेही वाढत चालले असून अशात मात्र सुमारे २ महिने कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या काळात राज्य शासनाने रेल्वे, बस, उड्डा ...
१० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले होते. तर दहा दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित आढळला नव्हता. त्यामुळेच दोन दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील तीन जणांपैकी ...
मागील पाच दिवसांत दुबई आणि दिल्लीहून जिल्ह्यात आलेल्यांपैकी एकूण ३२ जण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा १०१ वर पोहचला आहे. ...
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवसाय आणि उद्योगांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे बांधकाम व्यवसायाचा ...
कोरोना महासंकटाने सर्वच जण हवालदिल झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर काहींच्या हातांना काम नाही. अशा परिस्थितीत हातावर हात देऊन न बसता लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सुमारे ४० ते ५० तरुण दररोज पोलीस बनण्याच्या महत्वकांक्षेने ध्येयवेडे होत सर ...
वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र घरी बोलावून वाचन करावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ आणि केवळ भ्रम आहे. असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे. ...
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांची पेरणीची कामे सुध्दा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीची कामे लांबली होती. मात्र शेतकऱ्यांनी र ...