शासनाकडून ग्रामीण भागात विकास कामे करण्याचे कितीही दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही समस्या कायम आहे. तालुक्यातील दरेकसा रेल्वेस्टेशनवरुन २० किमी अंतरावर असलेल्या मुरकुटडोह-दंडारी वस्त्यांच्या भागात घनदाट जंगल आणि मोठ्या पर ...
शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यांवर सुध्दा पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आ ...
सभेत मोहाडीकर यांनी, शेतकरी मित्रांना फेरोमोन ट्रॅपचा वापर सद्यस्थितीत भात नर्सरीमध्ये केल्यास खोडकिड नियंत्रण करण्यास मदत होईल. तसेच यापासून होणारे फायदे आणि खर्चात कशाप्रकारे बचत करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. ...
दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत ...
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर वर्ग राहतो व ते दिवसभर शेतात काम करतात. वेळेच्या बंधनामुळे किराणा व भाजीपाल्याची दुकाने बंद होतात. त्यामुळे त्यांची मोठी फजिती होते. परिणामी ग्रामीण भागातील किराणा व भाजीपाला विक्रेत्यांच्या वेळेत बदल कर ...
संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा १ जुलैपासून सुरु करण्यास विविध अडचणी शासकीय व खाजगी शिक्षण संस्थाचालकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळा केव्हा व कशाप्रकारे सुरू कराव्या यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्य ...
मुंडीपार येथील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील शासकीेय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. सदर वृध्दाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आरोग्य विभागाने सदर वृध्द काम करीत असलेल्या ...
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यात पाच ते १० हजारा ...
रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते. बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूंना मदत करण्याची ही संधी ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिली आहे. ...
नागपूर येथील अताशा आशिर्वाद बिल्डर्स या कंपनीकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किंमत २२ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या कामाची मंजूरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम संपविण्याचा अवधी १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. मात्र आजघडीला या रस्त्याचे ...