जिल्ह्यात अजूनही बाहेरील जिल्हा, राज्य आणि विदेशातून नागरिकांचे येणे सुरूच आहे. तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक नागरिक रोजगारासाठी दुबई येथे गेले आहेत. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ते सुध्दा आपल्या स्वगृही परतत आहे. सोमवारी आढळले ...
सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून ...
कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी, कोविड ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व विशेष वेतनवाढ लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, कोर ...
लोकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी व नक्षली घडामोडींचा बिमोड करण्याच्या दृष्टीकोनातून गृहविभागाच्यावतीने पोलीस प्रशासन मुरकुडोह येथे सशस्त्र दूर क्षेत्र उभारत आहे. या एओपीला मूर्त रुप देण्यासाठी युद्धस्तरावर बांधकाम सुरु आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ...
मागील वर्षी राज्य सरकारने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंंटल पाचशे रुपये बोनस व दोनशे रूपये प्रोत्साहन असे एकूण ७०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे देण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच बोनस आणि हमीभाव मिळून शेतकऱ् ...
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात झाली आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तर तिरोडा तालुक्यात विदेशातून ...
जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच ...
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा २५ जून रोजी नागपूर येथील मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या मृतकाच्या संपर्कात आलेल्या ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वार ...
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्यातील शैक्षणिक संस्था मागील चार महिन्यांपासून बंद आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्यावतीने शाळा बंद पण शिक्षण सुरू हे ब्रीद साध्य करीत विविध माध्यमातून ऑनलाई ...