कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यापासूनच हॉटेल्स, लॉज व विश्रामगृह बंद पडले होते. आता सुमारे ४ महिन्यांचा कालावधी लोटत असून त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने हे सर्व व्यवसायी अडचणीत आले होते. राज्यात अनलॉकींगची प्र्रक्रीया सुरू असतानाच सर्व व्यवसायांना परवान ...
मागील १०-१२ दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने ...
यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ् ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केल ...
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर सध्या मेडिकल आणि गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी प्राप्त झालेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालावर ...
ग्रामविकास विभागाने जि.प.व पं.स.च्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधिचे पत्र मंगळवारी (दि.८) जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयावर प्रशासकराज येणार आहे. मागी ...
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एका डॉक्टरसह दोन जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.९) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. तर संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने मेडिकलमध् ...
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेट देतात. आंबेडकरी अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही माथेफिरुनी ह ...
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाला पैशांची नितांत गरज असल्यामुळे शासनाने नवीन कामावर बंदी घातली. सोबतच शासकीय खर्चाला देखील कात्री लावली. तर गाव विकासाची कामे करण्यासाठी दिलेल्या १४ वित्त आयोगाच्या निधीवर मिळणारे व्याज परत मागीतले आहे. जिल्ह्याल ...
तिरोडा तालुक्यातील पाचशेहून अधिक नागरिक रोजगारासाठी आखाती देशात गेले आहेत. मात्र कोरोनाचा संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबदी आहे. त्यामुळे ते आपल्या स्वगृही परतत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीनशेहून अधिक नागरिक विदेशातून परतले आहेत. यापैकी ७० ते ८ ...