सर्वसामान्य लोकांचे कोणतेही काम वेळेवर किंवा त्वरित करणे अशक्य असते. अशात परिस्थितीमध्ये किमान गावापर्यंत प्रवास करण्याची सोय असणे आवश्यक आहे. पण या सुविधेचा अभाव आहे. तालुक्यात एकूण ८५ प्रमुख गावे असून इतर लहान मोठे टोले व रिठी गावे सुध्दा आहेत. ९६ ...
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या ...
मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगे ...
आदिवासी विकास महामंडळातंर्गत यंदा दोन्ही जिल्ह्यात ४३ शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील १६ केंद्राचा समावेश आहे. या केंद्रावर आतापर्यंत ८० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. खरेदी केलेल्या धानाची किमत १५६ कोटी ...
शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी जाणाऱ्या पथकाने पूर्वी काही नगरसेवकांसह अन्य नेत्यांची फोन येत होते. परिणामी मालमत्ता कर वसुलीत अडथळा येत होता व यामुळेच मालमत्ता कराची थकबाकी व मागणी आजघडीला ११ कोटींच्या घरात गेली आहे. मात्र हा प्रकार मुख्याधिकारी करण ...
राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ...
खबरदारीचा उपाय म्हणून या युवकाचे स्वॅब नमुने घेवून आरटीपीसीआर टेस्ट गोंदिया येथील प्रयोगशाळेत गुरुवारी (दि.२४) करण्यात आली. तसेच पुणे येथील प्रयोगशाळेकडे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त ह ...
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र शासनाकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जात होते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी सुध्दा घेत होते. शिवाय काही अ ...
केंद्र शासनानेही लसीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वच राज्यांना तयारीला लागण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र लसीकरणासाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ...