कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा जीवदायी ठरत आहे. यामुळेच चांगलेच प्रयत्न करून जिल्ह्यात प्लाझ्मा युनिटला मंजुरी मिळविण्यात आली. ७ डिसेंबर रोजी येथील शासकीय रक्त केंद्रात प्लाझ्मा युनिटचा शुभारंभ झाल ...
वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर्मचारी उशीर होतीलच; परंतु जास्त उशीर होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष असलेल्या प्रदीप डांगे यांनी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत स्वत: जाऊन पाहिले. त्यावेळी आरोग्य विभागातील ३४ कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे ...
मागील वर्षात कोरोनामुळे काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. हे संपूर्ण वर्षच कोरोनाच्या संकटाने गाजले. यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. अनेकांना हजारो किमीचा पायी प्रवास करून स्वगृही परतावे लागले. तर दुसरीकडे अपघात व ...
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयांना बुधवारी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होत ...
विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करावे यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून सराव करण्यात येत आहे. याचा गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. हा उपक्रम व्हॉटस्ॲप बेस असून पहिली ते दहावी या वर्गासाठी या उपक्रमाची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी ...
शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सामान्य जनतेला धोका, गैरसोय, अडथळा निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब)(क) नुसार शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या जड व अवजड वाहनांना ज्या वाहनांची वहन क्षमता १२ टन किंवा त्यापेक्षा ...
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज ...
राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज द ...
सर्वसामान्य लोकांचे कोणतेही काम वेळेवर किंवा त्वरित करणे अशक्य असते. अशात परिस्थितीमध्ये किमान गावापर्यंत प्रवास करण्याची सोय असणे आवश्यक आहे. पण या सुविधेचा अभाव आहे. तालुक्यात एकूण ८५ प्रमुख गावे असून इतर लहान मोठे टोले व रिठी गावे सुध्दा आहेत. ९६ ...
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या ...