सध्याच्या काळात ग्रामसभेबद्दल ग्रावकर्यांना विशेष रूची नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ग्रामसभेची उद्दिष्ट्ये स्वरूप, याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती नसल्याने ग्रामसभेला प्रतिसाद मिळत नसून.. ...
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात येणार्या रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आले होते. ...
तिरोडा पंचायत समितीे गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी विविध विषयासंदर्भात तीन केंद्रांच्या सहविचार सभेचे आयोजन ग्राम करटी बुज. येथील जिल्हा परिषद विद्यालयात नुकतेच केले होते. ...
गुन्ह्यांची वास्तविक पार्श्वभूमी गावकऱ्यांनाच माहीत असल्याने अँट्रासिटीचे गुन्हे सोडविण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्यामुळे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अँट्रासिटीचे गुन्हे ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एस.टी. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक ठिकाणी प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. परंतु या निवाऱ्यांचे बेहाल झाल्यामुळे ...
बाल श्रमिक उद्योजकांच्या शोषणाचे नेहमीच बळी ठरत आहेत. त्यांचे बालपण हिरावले जात आहे. केंद्र शासनाने बालमजुरीवर आळा घालण्यासाठी कायदा तयार केला आहे. ...