नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील भिसकंद ही मौल्यवान वनस्पती अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे नष्ट होत आहे. या भिसकंदाची दररोज चोरी होत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ...
सुरण या कंदाची भाजी चविष्ट व गुणकारी असते. त्याच सुरणला हे आकर्षक फुल लागले आहे. आयुर्वेदिक औषधशास्त्रात विविध व्याधींवर हे फुल औषधी म्हणून वापरले जाते. ...
येत्या १६मे रोजी १६ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. त्यापूर्वी अनेक चर्चांना उधाण आले आहे. यात सर्वात जास्त चर्चा आहे ती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची. ...
रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजनासुध्दा कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी .. ...
तीव्र उन्हाळ्याच्या पूर्वीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत सापडले आहे ...