यावर्षी ठोक बजारात भाज्यांच्या किमती आटोक्यात असल्या तरी किरकोळ विक्रीमध्ये भाज्यांचे दर कडाडलेच आहेत. पत्ता कोबी, टोंडरे, पालक, टमाटे सामान्यांना न परवडणारे आहेत. ...
शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्या जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी मे महिनाभरात ५७७ तंटे दाखल करून या तंट्याच्या निराकरणासाठी दोन्ही पक्षाच्या समन्वय साधण्याचा प्रयत्न समित्यांचा ...
पोलीस पाटलांच्या मागण्या लवकर मंजूर करण्यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील व गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी निवेदन दिले आहे. ...
विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली. ...
निसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग, वृक्षतोड व प्रदूषणात होणार्या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्हास ...
शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक ...
२५ मे पासून सुरू असलेला नवतपा कसा तरी सरला असून यानंतर तापमानात घट झाली आहे. असे असतानाही मात्र उकाडा अद्याप कायम असून जीव आताही कासावीस होत आहे. तापमानात घट झाली ...
वडिलोपाजिर्त शेतीत निघणारे उत्पन्न कमी असल्याने शेतीतून वडिलाला आर्थिक विकास करता आला नाही. परंतु वडिलोपाजिर्त शेतीतून आपण आर्थिक विकास करण्याची दुर्दम्य इच्छा ठेवणार्या ...
नक्षलग्रस्त भागात काम करणार्या पोलीस व राज्य राखीव पोलीस बलाच्या जवानांना दीडपट वेतन देण्याची योजना राज्य शासनाने २0१0 पासून सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या योजनेला मुदतवाढ ...