मागील दोन दिवसांपासून पाऊस शहराला झोडपत असून पावसाळा सुरू झाला आहे. अशात मात्र नगर परिषदेला पावसाच्या आगमना नंतर शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा शहाणपणा सुचला आहे. ...
दुहेरी हँडपंप योजना व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३८ गावांना सौर उर्जेच्या माध्यमातून आता पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने ...
येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील, अशी आशा व्यक्त करून काही जागांमध्ये मात्र अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादी ...
धूम्रपान केल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेल्याचे पुढे आल्यावर केंद्र शासनाने धूम्रपानविरोधी कायदा अंमलात आणला असला तरी या कायद्याचे पालन ...
पाऊस कधीही हजेरी लावणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून त्यामुळेच नगर परिषदेने शहरात सफाई अभियान जोमाने राबविण्यास सुरूवात केली आहे. शहरातील नाल्यांची सफाई केली जात असून त्यातील कचरा ...
महाराष्ट्र शासनाचे तालुक्यातील महत्वपूर्ण सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, कर्मचाऱ्यांच्या अभावी २४ तास बंद पडत असल्याने सहकारी संस्थानाचे कार्य फाईल बंद झाले आहेत. त्यामुळे संस्थानाचे कार्य ...
गेल्या आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. मोबाईल फोनची सेवा देण्यासाठी हे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानुसार नगर पालिकेची ...
यावर्षी भर उन्हाळ्यात जलाशयातील पाण्याचा शिल्लक साठा असताना सहकारी संस्थेला पूर्वसूचना न देता जलाशयातील पाणी पूर्णत: काढून रिकामे करण्याचा प्रताप देवरीतील पाटबंधारे विभागाने केला. ...
आसमानी संकट, अतिवृष्टी, निविष्ठा व मजुरांचे वाढीव दर या समस्यांवर मात करीत येथील शंभराच्यावर शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाल्याच्या शेतीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यातील ही फळबाग शेती ...
गोंदिया-भंडारा या आपल्या मतदार संघासाठी काय नाही केले? शेतीच्या सिंचनापासून तर उद्योग, रोजगारवाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. देशभरातील कंपन्यांचा सामाजिक दायित्व ...