तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे ...
तज्ञ शिक्षकांची कमतरता त्यातच विद्यालयात एकूण १३ शिक्षकांच्या रिक्त पदाला घेऊन शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी गुरूवारी (दि.२६) शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. ...
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे चालत असून याबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. कारण, जिल्हास्थळी असलेल्या कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात ...
राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अडचणीत सापडले आहे. विलंबाने अर्ज केल्यामुळे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने महाविद्यालयाचे निरीक्षणच केले नाही. ...
शासन निर्णय (इसका १३०१/प्र.१०७/ रोहयो-३, मंत्रालय मुंबई दि.२५ जून २००४) या निर्णयाला आज १० वर्षे पूर्ण झालेले आहेत. परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. ...
महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक शासन निर्णय काढून शाळा महाविद्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर आधारित वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. ...
अलीकडच्या काही वर्षात प्रत्येकाच्या हातात दिसणारे मोबाईल आता चक्क विद्यार्थ्यांच्या हातातही दिसत आहेत. या मोबाईल संस्कृतीमुळे शाळा व महाविद्यालयांचे पावित्र्य धोक्यात आले असून ...
येथील शहीद जाम्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी वारंवार करुनही शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली नाही. ...
येथील मेडीकल कॉलेजला घेऊन सुरू असलेल्या चर्चांवर आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण राज्य शासनाने मेडीकल कॉलेजला अधिकृत मंजूरी दिली असून अधीक्षक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...
शासनाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटीच्या स्कूल बसेस सुरू केल्या. गतवर्षी तालुकानिहाय प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी पाच बसेसची व्यवस्था करण्यात ...