माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली, ...
देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या तालुक्यात पावसाळ्यात साथीचे रोग अक्षरश: थैमान घालतात. त्यावर अंकुश लावण्यात आरोग्य आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या नाकीनऊ येते. ...
नवेगावबांध व्याघ्रप्रकल्प हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पण या बकी गेटचा प्रचार, प्रसार करण्यासाठी वन्यजीव विभाग काहीसा मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. ...
पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशातून राज्य शासनाने सन २०१२-१३ पासून वृक्षारोपणाला प्रोत्साहीत करणा्री शतकोटी वृक्षारोपण योजना सुरू केली आहे. यंदा या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५.६४ लाख वृक्षारोपणाचे ...
शेतकरी व शेतमजूरांसह आर्थिक परिस्थिती कमकूवत असलेल्या कुटुंबावर मुलीच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये यासाठी राज्य शासनाने शुभमंगल सामुहिक विवाह योजना सुरू केली आहे. ...
देवरी तहसील कार्यालयातील नाझर व अव्वल कारकून यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले. मात्र या प्रकरणात नेमका कितीचा अपहार झाला ...