तालुक्यातील जवळपास १८२ शेतकरी गेल्या दिड वर्षापासून शेतात वीजमीटर लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जाते. ...
कामबंद आंदोलनात सहभागी असलेल्या ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि.३) कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अगोदरच आपले राजीनामे ...
वनमाफीयांना वनाधिकाऱ्यांचे सहाकार्य, मात्र मेंढ्या चारणाऱ्यांना जंगलात शिरण्यासाठी मज्जाव केला जातो. मेंढीपालनाचा मुख्य व्यवसाय असलेल्या या लोकांना वनात ‘चराईबंदी’ ने हैराण करुन सोडले आहे. ...
तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांमुळे गावातील वातावरण गढूळ होत चालले आहे. प्रत्येक गावात अवैध दारुबंदीला पोलिसांना अपयश आल्याने महिलांच्या अस्मितेवर येत आहे. ...
शालेय पोषण आहार बचत गटाला देण्यासंबंधी शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकावरून मुख्याध्यापक आणि शिक्षकांत काही काळाकरिता आनंद होते. त्याच बरोबर काही बचत गटाच्या ...
उष्णतेची लाट बघता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (वर्ग १ ते ७) सकाळ पाळीत करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी पाळीत ...
या परिसरात ई वर्ग शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरु आहे. ग्रामस्थ बिनधास्तपणे अतिक्रमण करीत आहेत. महसूल प्रशासन व संबंधित ग्रामपंचायत मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. ...
महाराष्ट्र शासनांतर्गत आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या देवरी प्रकल्पातील संपूर्ण अनु. आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन फेब्रुवारी २०१४ पासून थकीत आहेत. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांवर ...
ग्रामीण दारिद्रयाचे समूळ उच्चाटण करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी ग्रामीण गरीबांना एकत्र ...
मग्रारोहयोच्या कामासाठी आधी पैसा देता येत नाही व रॉयल्टी काढल्याशिवाय मुरुम नेता येत नाही. या भानगडीत सडक/अर्जुनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचीे कामे ेमागील एक वर्षांपासून ठप्प पडली आहेत. ...