एकीकडे शहरातील खाजगी शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या असतानाच पालिकेच्या शाळा मात्र ओस पडल्याचे दिसून येत आहे. खाजगी शाळांच्या यशस्वीतेमुळे पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे. ...
जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्यप्रकारे वापर होणे महत्वाचे आहे. ...