खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी महागडी बियाण्यांची खरेदी करुन पेरणीला सुरुवात केली. मात्र जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाऊस न आल्यामुळे ९० टक्के पेरण्या उन्हाच्या ...
आमदारांच्या यादीत नावापुरते गाव दत्तक म्हणून नोंद आहे. ना गावाचा विकास झाला, नाही आमदार समस्या जाणून घेत, जनताजनार्दनाने गाऱ्हाणी मांडायची कुणाकडे? गाव दत्तक घ्यायचे ...
गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे, ...
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील ...
नगर परिषदेची आमसभा १४ जुलै रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली. या सभेत विषय-३२ अंतर्गत नगर परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी ...
मृग नक्षत्राला सुरूवात होण्याच्या आठवडाभरापूर्वीपासून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण मृगात पाऊस बरसलाच नाही. पाहता पाहता पावसाळ्याचा सव्वा महिना कोरडा गेला. एक-दोन वेळा बरसलेल्या ...
दरवर्षी रेल्वेला हजारो कोटींचा नफा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी रेल्वे विभाग नफ्यात की तोट्यात याची माहिती प्रवाशांना झाली नाही. दारिद्रयरेषेखालील असलेली नागपूर विभागाची ...
पावसाळयाच्या दिवसात प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी निर्जतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाते. मात्र काही दिवस याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर पाण्याच्या शुध्दीकरणाकडे कोणाचेच ...
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खरीप हंगाम २०१४ मध्ये राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना निवडक १२ जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
राज्य शासनांतर्गत असलेले तालुका कृषी विभाग अनुदान मिळत नसल्याने उसणवारीवर आर्थिक व्यवहार करीत असून या विभागात कार्य करणाऱ्या मजूर वर्गावर मात्र उपासमारीची पाळी आली आहे. ...