महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत. ...
जंगलात गेले आणि वाघ दिसला नाही तर पर्यटकांचा ‘मूड आॅफ’ होतो. कित्येकदा गेल्यानंतर कधीतही एखाद्या वेळी वाघोबांचे दर्शन होते व तो प्रसंग जीवनातला अविस्मरणीय प्रसंग ठरतो. ...
तलाव लीजवर देण्यासाठी लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला आणि बहिणीवर कारवाई न करता जप्त दुचाकी सोडून देण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...
जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळा २६ जूनपासून ३० जूनपर्यंत सकाळपाळीत भरत होत्या. मात्र १ जुलैपासून सर्व शाळा दुपारच्या करण्यात आल्या होत्या. ...
पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब न करता आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवायचे असेल तर बीज प्रक्रिया करुन बियाण्यांची पेरणी करावी, ...
उत्पादन व उत्पादकता वाढविण्याकरिता राष्ट्रीय व राज्य कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीकरिता व हिताकरिता विविध योजना राबविते. कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी या योजना अंमलात आणतात. ...
ग्रामसेवक युनियनच्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनामुळे राज्यात नागरिकांच्या दैनंदिन कामासह विकास कामांना थांबा मिळाला आहे. तर प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेता नागरिकांना ...
स्वत:ला पारदर्श असल्याचा कांगावा करणारेजिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी अखेर भरती प्रक्रियेत अडचणीत आले आहेत. यासाठी तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी ...
अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल ...