पावसाळयाच्या दिवसात प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी निर्जतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाते. मात्र काही दिवस याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर पाण्याच्या शुध्दीकरणाकडे कोणाचेच ...
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खरीप हंगाम २०१४ मध्ये राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना निवडक १२ जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
राज्य शासनांतर्गत असलेले तालुका कृषी विभाग अनुदान मिळत नसल्याने उसणवारीवर आर्थिक व्यवहार करीत असून या विभागात कार्य करणाऱ्या मजूर वर्गावर मात्र उपासमारीची पाळी आली आहे. ...
‘आपल्याला एवढ्या लहान वयात विमानात बसायला मिळेल असे कधीही वाटले नव्हते. आतापर्यंत फक्त खेळण्यातील विमान पाहिले होते. त्यासोबत खेळताना विमानात बसल्यानंतर कसे वाटत ...
गेल्या २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना अखेर सोमवारी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. या नोटीसमध्ये त्यांना त्वरीत कामावर रूजू होण्यास सांगण्यात आले आहे. ...
तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन इच्छुकांच्या भेटी घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे दिल्लीवरून आलेले निरीक्षक ईश्वरचंद शुक्ला सोमवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ...