केंद्र शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांना संरक्षण म्हणून आपदग्रस्त परिस्थितीत मोबदला मिळण्यासाठी पिक विमा योजना लागू केली. मात्र अग्रणी बँकेच्या कामचुकारपणामुळे ...
अर्जुनी/मोर तहसील कार्यालयात दहावी आणि बारावी पास होणारे विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र, वंशावळी, क्रिमीलेअर प्रमाणपत्र, हलपनामा आदी दस्तऐवज तयार करण्यासाठी आवश्यक स्टॅम्पपेपर ...
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरिता आम आदमी विमा योजना २ आॅक्टोबर २००६ पासून राबविण्यास सुरुवात केली. भारतीय ...
खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी महागडी बियाण्यांची खरेदी करुन पेरणीला सुरुवात केली. मात्र जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाऊस न आल्यामुळे ९० टक्के पेरण्या उन्हाच्या ...
आमदारांच्या यादीत नावापुरते गाव दत्तक म्हणून नोंद आहे. ना गावाचा विकास झाला, नाही आमदार समस्या जाणून घेत, जनताजनार्दनाने गाऱ्हाणी मांडायची कुणाकडे? गाव दत्तक घ्यायचे ...
गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे, ...
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील ...
नगर परिषदेची आमसभा १४ जुलै रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली. या सभेत विषय-३२ अंतर्गत नगर परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी ...
मृग नक्षत्राला सुरूवात होण्याच्या आठवडाभरापूर्वीपासून शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण मृगात पाऊस बरसलाच नाही. पाहता पाहता पावसाळ्याचा सव्वा महिना कोरडा गेला. एक-दोन वेळा बरसलेल्या ...
दरवर्षी रेल्वेला हजारो कोटींचा नफा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी रेल्वे विभाग नफ्यात की तोट्यात याची माहिती प्रवाशांना झाली नाही. दारिद्रयरेषेखालील असलेली नागपूर विभागाची ...