संततधार पावसामुळे निसर्गात हिरवळ परसली आहे. अशा स्थितीत ममता वर्मा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेंतर्गत चित्रांश अकादमीच्या प्राथमिक पूर्व विद्यार्थ्यांनी गोंदिया शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा ...
रिमझिम पाऊस येत असल्याने घाणीच्या प्रमाणात खूप वाढ होते. त्यातून विविध प्रकारचे जंतू, किडे वगैरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. काही जंतू असे आहेत की, ते सहज डोळ्यांनी दिसत नाहीत. ...
संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विष्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा अघोषित बंद होेत्या. सकाळपाळीत असलेल्या शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी आले होते. ...
गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस आमगाव तालुक्यात झाला. यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना दिली आहे. ...
दिवसेंदिवस होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळे वनांचे अस्तित्त्वच धोक्यात आले आहे. वृक्ष लावा, त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. वृक्ष लावले जातात. ...
सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर हाह:कार उडविला आहे. गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्ह्यात यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी, ...
तिरोडा तालुक्याच्या लोधीटोला येथील प्रगतीशील शेतकरी राधेश्याम नागपुरे हे तिरोडा कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेती करून भरपूर उत्पन्न काढत आहेत. नऊ वर्षापासून संपूर्ण शेती श्री पद्धतीने ...
तिरोडा तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने एक उप जिल्हा रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. रूग्णांच्या सोयीच्या दृष्टीने विभागाने सर्व आरोग्य केंद्रांत सोलर वॉटर हिटर लावले आहेत. ...
ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता ...