जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडे तहसीलदारांकडून बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी गावातील तंटे गावगाड्यातून सोडविण्याचा उपक्रम नोंदविला. मात्र पाच वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर तंटामुक्त मोहिमेसंदर्भात समित्यांमध्ये उदासिनता वाढू लागली. ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे. ...
विदर्भ साहित्य संघ, गोंदियातर्फे (दि.२०) जुलै रोजी भवभूती रंगमंदीरात वसंतराव मातुरकर ऋतुराज स्मृतीत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी ध.ग. मेश्राम यांच्या ...
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाली आहेत. काही रस्त्यांवरून गेलेल्या नदी-नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने एसटी महामंडळाची बससेवा प्रभावित झाली आहे. ...
मागील चार दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला आहे. या पावसामुळे जन जिवनासह प्रामुख्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाला आहे. ...
तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत रोकड काढण्यासाठी एटीएम मशिन लावण्यात आली आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून या एटीएममधून चलनाबाहेर असलेल्या ...
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी पुकारलेल्या शाळा, महाविद्यालय बंदला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात आली. ...
तहसील कार्यालयात समाजातील प्रत्येक घटकाला कामानिमित्त जावे लागते. त्यात महिला, पुरूष, विद्यार्थी किंवा नोकरीत असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींना काही ना काही काम पडतेच. ...
संततधार पावसामुळे निसर्गात हिरवळ परसली आहे. अशा स्थितीत ममता वर्मा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेंतर्गत चित्रांश अकादमीच्या प्राथमिक पूर्व विद्यार्थ्यांनी गोंदिया शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा ...