गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही जिल्ह्यात नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातात. मात्र मागील दोन ...
नागपूर - नागभिड नॅरोगेज रेल्वेचा गेल्या १५ वर्षापासून बंद असलेला पवनी रोड प्रवासी थांबा दि. ८ आॅगस्ट पासून पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. ...
राज्य मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या धानाचे १०.८१ कोटींचे चुकारे अद्याप संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. ...
सालेकसा तालुक्याच्या कोटरा येथे डेंग्यू या आजाराने थैमान घातल्याने त्या गावातील २६२ जणांना तापाची लागण झाली. यातील बहुतांश व्यक्ती डेंग्यूचे संशयीत रूग्ण आहेत. ...
अर्जुनी/मोर तालुक्यातील काही गावांमध्ये महाआॅनलाईन अधिकृत सेतू केंद्र कार्यान्वित करण्यात आले. या अधिकृत महासेवा केंद्रात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची भरमसाट लूट होत असल्याची ओरड आहे. ...
नर्सरी ते महाविद्यालय शिक्षणाचे माहेरघर असले तरी विद्यार्थ्यांच्या मुलभूत सुविधांना येथेच बगल दिली जात आहे. त्यामुळे जर्जर झालेल्या इमारतींना पावसात पाझर फुटल्यामुळे विद्यार्थी पाण्याखाली ...