नर्सरी ते महाविद्यालय शिक्षणाचे माहेरघर असले तरी विद्यार्थ्यांच्या मुलभूत सुविधांना येथेच बगल दिली जात आहे. त्यामुळे जर्जर झालेल्या इमारतींना पावसात पाझर फुटल्यामुळे विद्यार्थी पाण्याखाली ...
राज्याच्या जनगणना २०११ कार्यक्रमामध्ये शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी काम केले. प्रगणक म्हणून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला मिळतो. परंतु आजपर्यंत शिक्षकांना तहसील ...
तिरोडा तालुक्यातील ग्राम बिहीरीया येथील उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या ९८ आहे. यात ४३ मुली व ५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेतील संपूर्ण वर्गखोल्या आजही गळत असून विद्यार्थी कसेबसे शिक्षण ...
बायपास सर्जरी, हृदयाच्या आजारासाठी केली जाणारी सर्जरी, व्हॉल्व बदल व केमोथेरपी आदी मोठ्या आजारांचे उपचार करवून घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशा आजारांवर नि:शुल्क ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत बनविण्यात आलेल्या तिन्ही साठवण बंधाऱ्याचे बांधकाम कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले. ...
शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ व्हावी याकरिता विविध उपाययोजना आखून त्याची प्रसिद्धी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना त्यात काही अडचणी ...
राज्य आणि केंद्र सरकारने लोकोपयोगी आणि जनहितैशी विविध योजना आखल्या त्या खरचं कौतुकास्पद आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय असल्याचे ...
जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीपिवळी प्रवासी जीपगाड्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात जवळपास ७०० काळीपिवळी जीपगाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. ...
शासनाने २८ जुलै ते ८ आॅगस्ट अतिसार पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. परंतु महाराष्ट्रात ओआरएस व झिंक चा पुरवठा न केल्याने अतिसार पंधरवाड्याचे बारा वाजले. ...