स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जॉईन्ट अॅक्शन कमिटीच्या वतीने नागपूर ते दिल्ली अशी १०५३ किलोमीटरची पदयात्रा काढून पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे. ...
जिल्हा परिषद शाळांवर रिक्त असलेल्या पदवीधर शिक्षकांची पदे भरण्यासाठी जिल्हाभरातील बी.एड्. पदवीधारक शिक्षकांची कार्यशाळा मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. ...
विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय ...
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मिष्ठान्नांची मागणी वाढते. त्यामुळे भेसळीचा कारभार फोफावतो. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. ...
मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणानुसार शैक्षणिक व शासकीय तसेच निमशासकीय सेवेत सरळ आरक्षण लागू करावे अशी मागणी येथील श्री शिवछत्रपती मराठा समाज संघटनेने केली आहे. ...
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मानव विकास योजनेतून जिल्ह्यात नव्याने १६ बसेस येणार होत्या. गावागावात एसटी महामंडळाने रस्त्यांचे सर्व्हेक्षण केले. यामुळे बस येणार अश्या ग्रामीण ...
ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत. ...
संपूर्ण जिल्ह्यात शाळा सुरू होवून जवळ-जवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. पण बहुतेक शाळांमध्ये विविध विषयांचे पुस्तकेच उपलब्ध न झाल्याची बाब आता पुढे आली आहे. ...
भारतीय कॉम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य कार्यकारिणीचे हौसलाल रहांगडाले ...
अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून झाले नसल्याने सदर कर्मचाऱ्यांनी १९ आॅगस्टपासून ...