नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
साफसफाई, जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरले आहे. बाराही महिने शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर ...
गावातील मुलांंना वाचनाची सवय लागावी. त्यांना नवनवीन माहितीची पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी तंटामुक्त बक्षीस रकमेतून ५००० रुपये तंटामुक्त समितीला गावाच्या वाचनालयाला द्यावे लागणार होते. ...
बेरडीपार येथे ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या लाभासंबंधी लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ...
तालुक्याची आरोग्य सेवा सांभाळणाऱ्या रुग्णालयावर निर्णयक्षमता नसलेल्या समितींकडून वर्चस्व गाजविल्या जात असल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत आहे. आमगाव येथील बनगाव प्राथमिक ...
जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुण महिलेसह वृद्धेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. यासोबतच दोघांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात एकाचा तलावात बुडाल्याने तर दुसऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ...
बदललेली जीवनशैली, घरातील प्रत्येक व्यक्तीचे आत्मकेंद्रित होणे आणि त्यातून घरातील वृद्धांच्या वाट्याला येत असलेले एकाकीपण यातून सध्या ‘अल्झायमर’ हा आजार वृद्ध नागरिकांमध्ये बळावत आहे. ...
खरीप हंगामातील धानपिकाला सध्यस्थितीत रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यातही धानावरील विविध रोगांवर आळा घालण्यासाठी व धानवाढीसाठी लाभ मिळत असल्याने युरियाची मागणी अधिक आहे. ...
शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शनाकरिता शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी औषधाचा पुरवठा होणे आवश्यक असते. मात्र यावर्षी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधाचा ...