दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियाच्या बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून चारचाकी वाहनांना मार्केट परिसरात प्रवेशास ...
तेराव्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ६९.११ टक्के मतदान झाले. यात चारही मतदार संघातील ५४ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात ...
आॅक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजे २० तारखेपर्यंत आॅक्टोबरचे वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. ...
गावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले. ...
केवळ तंटे मिटविणे हा तंटामुक्त समित्यांचा उद्देश नसून, संपूर्ण अभियान राबविताना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे हे देखील महत्वाचे भाग आहे. शासनाने एकूण १० प्रकार निश्चित केलेत. ...
एखादा प्रसंग कोसळल्यास समयसुचकता आणि हिंमत किती महत्वाची असते, हे दाखवून देणारे प्रसंग सडक/अर्जुनी तालुक्यात घडले. आजारी वडिलाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी अवघ्या ...