महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्हा मागील १५ वर्षापासून स्थानिक मंत्र्याविनाच राहिला आहे. परंतु भाजपचे सरकार आल्यावर जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रीपद मिळेल ...
गावाच्या वेशीवरून गावातील स्वच्छतेबाबात मत बदलते. उघड्यावर शौचास गेल्यास त्यामुळे अनेक आजार जडू शकतात. वैयक्तिक स्वच्छता पाळल्यास आपल्याबरोबरच इतरांचे देखील आरोग्य ...
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष आहे असे सांगितले जाते. असे असताना एकीकडे राज्यात बालमृत्युचे प्रमाण १००० मागे २७ असताना गोंदिया ...
महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना आपला मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतानादेखील परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयात राहात नसल्याची ओरड दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी ...
शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी करणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सब एजन्ट संस्था संघटनेची सभा आदर्श धान गिरणी सानगडी येथे संघटनेचे अध्यक्ष नामदेव कापगते यांच्या ...
बोदलकसा कालव्याच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांत मोठाच आक्रोश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेवून कालव्याची पाळ जेसीबीने तोडण्याची परवानगी दिली. पाळ तोडताना पाटबंधारे ...
सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते साकरीटोला - सातगाव रस्त्याचे बाधंकाम प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे. ...
शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविणारी वाढीव पाणी पुरवठा योजना फसल्याचे चित्र आहे. शहरातील विवेकानंद कॉलनीत बांधकाम करण्यात आलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही ...
गावातीलच ४५ इसमाने १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. छोटेलाल नारायण चव्हाण (४५) रा. मानेकसा ...
दिवाळी सण भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. सामान्य माणसांपासून ते नोकरदार वर्ग व फेरीवाला ते व्यापारी-व्यावसायीकही दिवाळीचा आनंद उपभोगण्यासाठी नियोजन करून ठेवतात. ...