शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. ...
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी कार्यकाळ संपूनही ज्या सहकारी संस्थांची निवडणूक करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी ... ...
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच ...
आमगाव विभानसभेची धुरा मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या हाती दिली आहे. नवख्या असलेल्या संजय पुराम यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला आहे. परंतु बहुजन समाज पक्षातून सुरूवात करून ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
सालेकसा-आमगाव आणि लांजी (म.प्र.) या तिन्ही तालुक्यांच्या एकत्रित टोकावर असलेला साकरीटोला घाट हा उत्तरवाहिनी वाघ नदीच्या किनाऱ्यावर असून तिन्ही तालुक्यातील लोकांसाठी मिनी प्रयागराज ...