क्षेत्र भेटीसाठी सालेकसा तालुक्याच्या कचारगड येथील गृहेत गेलेल्या ३० विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यात ते विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शनिवारच्या दुपारी २.४५ वाजता घडली. ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत बनविण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट साहित्य वापरुन तसेच गरज नसलेल्या ठिकाणी ...
येथील वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवासी शैलेश हरिचंद चांदेवार (३२) या युवकाचा मृतदेह धुकेश्वरी मंदिराच्या मागील भागात झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना शनिवारच्या सकाळी ७ ...
कलवसुलीतील दिरंगाईमुळे डबघाईस आलेल्या नगर परिषदेतील ढिसाळ कारभार आणि शहरातील अस्वच्छतेच्या गंभीर मुद्द्यावरून जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी शुक्रवारी (दि.२१) नगर ...
नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाच्या डोळ्यासमोर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून नक्षलवाद्यांशी संबंधित एकही घटना घडलेली नाही. ...
आता सामान्य लोकांच्या आशा अधिक वाढल्या आहेत. महाराष्ट्रात जादू-टोणा विरोधी कायदा लागू झाला आहे. धर्म व भगवान प्रत्येक व्यक्तीसाठी श्रद्धेचा विषय आहे. ...