जवळ असलेल्या नवेझरी या गावी दरवर्षी आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू होत होते. पण यावेळी दिवाळीचा उत्सव संपला, परिसरात सध्या मंडईची धूम सुरू झाली, शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले, ...
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ संयुक्त रिपब्लिकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. ...
राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशभरात झाली आहे. या अभियानासाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामीण व नागरी भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून ...
महात्मा गांधीच्या नावावर राज्यासह संपूर्ण देशात गांधीगिरी दाखवून शासन कार्य करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांची नकल मारून सरकार चालणार नाही व कामेसुद्धा होणार नाही. ...
कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन महिन्यांपासून नळांद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी निघत आहे. या प्रकाराची माहिती रूग्णालय प्रशासनाला देण्यात आली, परंतु ही समस्या दूर झालेली नाही. ...
तीन-चार वर्षापूर्वी कोटीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाखावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात राबणाऱ्या पोलिसांसाठी विशेष योजना पोलीस विभाग राबवित नसल्याची खंत ...
जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून केल्या जाणाऱ्या खर्चात गेल्या आर्थिक वर्षात कपात करण्यात आली. ...
शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. ...